महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA
महाराष्ट्रातील पंचायत राज इतिहास थोडक्यात आढावा
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० ला झाली. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१ नुसार १ मे १९६० रोजी महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केली गेली. पंचायती राज स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील ११ वे राज्य आहे.
पंचायत राज विषयक विविध सुधारणा सुचविणाऱ्या समित्या
- वसंतराव नाईक समिती (१९६०)
- बोंगिरवार समिती (१९७०)
- बाबुराव काळे समिती (१९८०)
- प्रा. पी. बी पाटील समिती (१९८४)
७३ वी घटना दुरुस्ती १९९२ करून राज्य घटनेत कलम २४३ ते २४३(O) याचा समावेश करून कायद्याच्या स्वरूपात समावेश
- ग्रामसभा ( कलम २४३ A )
- पंचायती स्थापना (कलम २४३ B )
- पंचायतीची रचना (कलम २४३ C )
- जागांचे आरक्षण (२४३ D )
- पंचायती चा कालावधी (कलम २४३ E )
उत्पन्नाची साधने
- घरपट्टी
- पाणीपट्टी यात्राकर




